Tag: अहमदनगर न्यूज
पंचायत समिती कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार मिळेना पालकमंत्री विखेंना निवेदन देत मांडल्या व्यथा
राहाता : पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचा मागील सहा महिन्यांचा पगार थकित आहे. पगार तात्का [...]
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळे गटाचे वर्चस्व दोन जागांसाठी लढत होणार ; बिनविरोध करण्यात अपयश
पाथर्डी : श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांच्या निवडणुकीत १७ जागी सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून [...]
निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या तयारीचा अधिकाऱ्यांकडून आढावा
बेलापूर : विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व गटविकासअध [...]

पाणंद रस्ते ग्रामीण मार्गात समाविष्ट करण्यासाठी श्रीगोंदेत धरणे
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;brp_mask:0;brp_del_th:null;brp_del_sen:null;delta:null;module: photo;hw-remosa [...]
बिबट्याला कोंडून ठेवणाऱ्या आजीचा सन्मान
संगमनेर : खरशिंदे येथील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड या आजीने अत्यंत धाडसाने घरात अचानक शिरलेल्या बिबट्याला घरातच कोंडून घेतल्याने मोठा संकटाचा प्र [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
चर्च कारवाईविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमकप्रशासनाच्या भूमिकेवर सवाल ; मंत्री आठवलेंकडे मांडली व्यथा
देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथिल चर्च बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात समस्त ख्रिस्ती समाज व धर्मगुरूंनी आक्रमक भूमिका घेत पालकम [...]

निळवंडे सोसायटीच्या अध्यक्षपदी पवार तर पठाण उपाध्यक्ष
संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या निळवंडे - करुले विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पोपटराव रामभाऊ पवार [...]
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे विकासकामांतील अडथळे दूर : साबळे
कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही मागील पाच ते सहा महिन्यांपासून काही [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
