Tag: डॉ बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे

आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल [...]
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले [...]
चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे [...]
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह

बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह

बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात थोर महापुरुषांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक [...]
नारीशक्तीचा नवा अध्याय !

नारीशक्तीचा नवा अध्याय !

भारतासारख्या देशामध्ये महिलांना केवळ चूल आणि मूल पुरतेच सीमित बघितले जात होते. मात्र अनेक महापुरूषांनी सातत्याने लढा, आंदोलन करत महिलांना पुरूषांबरोब [...]
नृत्य-गीतांतून बाबासाहेबांना अभिवादनजयभीम महोत्सवातून सामाजिक जागृतीचा संदेश

नृत्य-गीतांतून बाबासाहेबांना अभिवादनजयभीम महोत्सवातून सामाजिक जागृतीचा संदेश

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी उत्साहात साजरा होणारा जयभीम महोत्सव हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत [...]
भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ

भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ

बीड : ज्या वस्तीत कधी दिवा लागत नव्हता, सावलीचाही विटाळ मानला जात होता, जिथे माणूस असूनही माणसाला माणसासारखे जगू दिले जात नव्हते-अशा अंधकारमय परि [...]
7 / 7 POSTS