Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्धामुळे ट्रकभाड्यात 20 टक्के वाढ

मुंबई : इराण-इस्त्रायल युध्दाची झळ वाहतूक व्यवसायालाही बसली असून अस्थिर वातावरणामुळे भाडेही 20 टक्क्यांनी वाढले आहे. मालवाहतुकीला परराज्यात जातां

युद्धामुळे अस्थिरता आणि आव्हाने!
इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेचा हल्ला!; ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचा पुन्हा एकदा तेल टँकरवर भीषण हल्ला

मुंबई : इराण-इस्त्रायल युध्दाची झळ वाहतूक व्यवसायालाही बसली असून अस्थिर वातावरणामुळे भाडेही 20 टक्क्यांनी वाढले आहे. मालवाहतुकीला परराज्यात जातांना जागोजागी डिझेल मिळाले किंवा हॉटेल्स खुले राहतील की नाही याची शाश्‍वती नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरांतर्गत मालवाहतुकीवर अद्याप परिणाम दिसत नसला तरी शहरातून जाणारा कृषी माल, उद्योगांची उत्पादने, शहरात येणारे धान्य, किराणा यांवर याचा परीणाम झाला आहे. नाशिकमध्येच दररोज किमान 1150 ट्रक, ट्रेलर माल घेऊन येतात आणि तितकेच बाहेरच्या राज्यात माल पोहोचवतात, त्यापैकी 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे.

COMMENTS