Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित ?

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा प

दहावीचा निकाल 20 जूनच्या आत तर बारावीचा निकाल 10 जूनला
कोपरगावचा किराणा व्यापारी हा देशाच्या अर्थचक्राला गती व दिशा देणारा –  तनसुख झांबड
नेपाळनेही अनेक ठिकाणी भारताची जमीन बळकावली; पंतप्रधान बालेन शाह यांचे संसदेत खळबळजनक विधान

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम येथील नागरिक जनावरे आणि शेतीवर होत आहे. मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने आतापर्यंत अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे. घराघरात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

COMMENTS