Category: संपादकीय
कोरोनाचा संसर्ग आणि वाढते निर्बंध
कोरोनामुळे सलग तिसर्यांदा लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाला घेण्याची वेळ आ [...]
विषाणू काळातील अमानवीयता !
आज जगातील १९० देशात एका अतिसूक्ष्म विषाणूने मांडलेला उच्छाद पृथ्वीवरील माणसांचा तुरुंगवास बनला आहे. आधुनिक जगात एखाद्याला घरातच नजरकैद करणं हा कायद्य [...]
आचारसंहिता आदर्श असली तरी…….!
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज आयोगाने जाहीर केले. साडेअठरा कोटी मतदारांचा सहभा [...]
भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गलवान खोर्यात चीनी ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ चीनकडून व्हायरल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पं [...]
’समाज’ नष्ट होतोय का ?
समाज ही एक व्यापक संज्ञा आहे. देश, प्रांत, धर्म, लिंग, जात या भेदांच्या पलिकडे जाऊन समाज ही संज्ञा आपण पाहतो. समाजशास्त्रात याच्या अनेक व्याख्या समाज [...]
सुरक्षेचा बागुलबुवा
भारतातील सर्वोच्च प्रमुख, ज्यांची हाती वास्तविक सत्ता आहे, असे पद म्हणून पंतप्रधान पदाचा आवर्जून उल्लेख केला जातो. भारताच्या तिन्ही दलाचे सरसेनापती म [...]
लोकशाहीतील वर्तन प्रगल्भता हवी!
पंजाब च्या मुख्यमंत्र्यांना संदेश देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प [...]
माई नावाचं वादळ झालं शांत
काही व्यक्ती जन्माला येतानांच सोबत संघर्ष घेऊन येतात. मात्र आयुष्यभर संघर्ष करत असतांना, त्या कधी याचं भांडवल करत नाही. तर त्या संघर्षातून उद्याच्या [...]
माई : संत गाडगेबाबा यांचा कृतीवारसा !
लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा ना मरो, अशी एक म्हण मराठी साहित्यात रा. ग. गडकरी या साहित्यिकाने अजरामर केली. सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या अकाली जा [...]
ब्राह्मणी पगड्यात ऊब घेणाऱ्यांनी आव्हाडांना टार्गेट करू नये !
'ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा एवढा बसलाय की, ते आपल्या हितासाठी मंडल आयोगाच्या काळातही लढायला उतरले नाहीत', राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आ [...]
