Category: संपादकीय
भारत-जपान संबंध आणि शिंजो आबे
भारत-जपान द्विपक्षीय संबंधातील महत्वाचा दूवा म्हणून जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उल्लेख करता येईल. जपानच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राह [...]
आयोगाचे बाटगेपण !
ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या ९२ नगरपालिकांच्या निवडणूका पार पाडल्या जातील, अशी साशंकता आम्ही गेल्याच आठवड्यात दखल मधून व्यक्त केली होती. त्यावर [...]
आपत्तीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी
राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे /वज्राघात होणे याचे प्रमाणे अधिक असल्याने जिवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्त [...]
आरक्षणापूर्वीच आश्वासनांचा पाऊस
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राजकीय पक्षांना कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या निवडणूका जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्याम [...]
दोन निकाल, एक प्रलंबित !
आज सर्वोच्च न्यायालयात तीन महत्वाच्या खटल्यांवर कामकाज पाहिले गेले. त्यातील एक भारतीय लोकशाही आणि थेट संविधान तत्वाशीच संबंधित असणारा, म्हणजे महारा [...]
परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…
जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. साधनस्रोत, पर्यावरण, साम [...]
पात्र-अपात्रतेचा फैसला !
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाय-उतार झाल्यानंतर पक्षांतर कायद्याचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्वोच्च न्यायालयात यावर उद्या फैसला होणार असून, सर्वोच्च न [...]
ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होवो !
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा नवे सरकार सोडवेल, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे [...]
वीज दरवाढीचे चटके
देशभरात वाढलेली महागाई कमी करण्यात राज्यकर्त्यांनी अपयश आल्यानंतर आता वीज दरवाढीचा नवा शॉक सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे [...]
ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाशिवाय ?
महाराष्ट्रात अ, ब आणि क वर्गाच्या एकूण ९२ नगरपालिकांच्या निवडणूका १८ ऑगस्ट ला पूर्ण होतील. परंतु, या निवडणूकांचे वैशिष्ट्ये म्हणजे दीर्घकाळानंतर राज् [...]
