Category: संपादकीय
चुरशीची ठरणार राष्ट्रपती पदाची निवडणूक !
चुर देशाचे नवे म्हणजे १६ वे राष्ट्रपती कोण असणार हे देशाच्या जनतेला २१ जुलै रोजी कळेल! सध्या या पदावर कोण विराजमान होईल, यासाठी केंद्रातील सत्ताधारी [...]
विधानपरिषदेचा नवा अंक
राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला अस्मान दाखवल्यानंतर आता 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे पुन्हा एकदा भ [...]
तुका म्हणे ऐसे मैंद, तयापाशी नाही गोविंद !
तिर्थी धोंडा पाणी,देव रोकडा सज्जनी||
समाजव्यवस्था माणसाला माणूस म्हणून नाकारणारी असताना, संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी आपल्या अभंग आणि [...]
भाजप-अपक्षांचा अचूक लक्ष्यवेध !
अगदी दोन दिवसावर मतदान येऊन ठेपल्यावर उमेदवारांची घोषणा, प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष निवडणूक, मतदान काळात आक्षेप - प्रतिक्षेनंतर प्रत्यक्ष मतमो [...]
स्वायत्त संस्था आणि चौकशीचा फास
राज्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवस ईडी आमच्या ताब्यात असावी, मग देवेंद [...]
अध्यात्म भेदाचा नसतो, तर मंगलकामनेचा !
भौतिक विकास झाल्यावर अध्यात्मिक विकासाची आवश्यकता असल्याचे, हिंदू जनजागरण समितीचे प्रतिपादन हे बरोबर आहे. परंतु, त्यात त्यांनी जी मेख मारली ती कथनी [...]
हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय
महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. मात्र बर्याच वर्षानंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. नुसती निवडणूक झालीच नाही, [...]
हिंदू जनजागरण समितीचे गौडबंगाल !
भारत हा देश बहुजन बहुल आहे. या बहुजनांत हिंदू जीवन पध्दतीचे आचरण करणारा सर्वात मोठा घटक हा ओबीसी समाज आहे. मात्र, आतापर्यंत ब्राह्मणी धर्माचे कवच म् [...]
विदेशी भांडवलदारांची चोपदार असणारी समिती !
क्रमशः (भाग -२) : हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या घोषाखाली हिंदू राष्ट्राची आवश्यकता का, याची भूमिका मांडतांना हिंदू जनजागरण समिती अत्यंत तकलादू आणि तितके [...]
काश्मीरमधील अशांतता आणि केंद्र सरकारची हतबलता
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा असणारे कलम 370 संपुष्टात केल्यानंतर आतातरी जम्मू-काश्मीर खोर्यात शांतता नांदेल असे वाटत होते. मात्र ही शक [...]
