Category: संपादकीय
जगाचे आर्थिक महासत्ताकारण !
ग्लाॅस्तनाॅस्त आणि पेरेस्त्राईका या एकेकाळी युनियनने देशातील अर्थव्यवस्थेची पुनर्रचनेचा घेतलेला कार्यक्रम शेवटी सोव्हिएत युनियनचे पतन करणारा ठरला. त् [...]
‘आप’चा आदर्श इतर पक्ष घेतील का ?
भ्रष्टाचाराचे मूळ शोधण्यात गेलो तर, ते आजमितीस तरी राज्यव्यवस्थेत सापडले. कारण भ्रष्टाचाराचे कुरण राज्यव्यवस्था ठरतांना दिसून येत आहे. राजकीय नेत्यां [...]
शाहू संस्थानाचा आदर सत्तेपेक्षा मोठा !
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतातील संस्थानिक आणि राजेशाहीचा अस्त झाला. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल [...]
निर्यातबंदीचा सोस !
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निर्यातीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. निर्यातीचा परिणाम राष्ट्रांच्या व्यापारशेषावर होत असतो. निर्यातीकडे दुर्लक्ष केल्यास [...]
…याचा जाब राजकीय नेत्यांना द्यावा लागेल!
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारसारख्या राज्यात नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणनेच्या घेत [...]
काँग्रेस गळती कशी रोखणार ?
गुजरात विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना, काँगे्रसचा गुजरातमधील पाटीदार समाजाचा चेहरा हार्दिक पटेल याने काँगे्रसला सोडचिठ्ठी देत [...]
ओबीसी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र, कोणत्याही पक्षाचा बांधिल नाही!
ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करून भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाज हा त्यांच्या दावणीला बांधल्या अ [...]
पण पाणी मुरते कुठे ?
केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसात पाऊसाची हजेरी लागेल. त्यासाठी आपल्याला पावसाच्या प[पाण्याचे नियोजन करणे क्रमप्रा [...]
…तर, नितीश कुमारांना केंद्राशी संघर्ष घ्यावा लागेल!
बिहारच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांना बहात्तर तास पर्यंत राजधानीचे शहर पटना न सोड [...]
वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना
वीज पडणे हि नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे [...]
