Category: संपादकीय
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
युद्धाचा पुन्हा भडका !
पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळा भडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संघर्ष निवळेल, संवादाचे दरवाजे उघडतील आणि युद्धबंदी टिकेल, अशी आशा निर्म [...]
डॉक्टरांना मारहाण धिक्कारार्ह; पण, नैसगिर्क मातृत्व नाकारणेही निषेधार्हच !
डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेली घटना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला दोन कठोर प्रश्न विचारून जाते. पहिला प् [...]
श्वेतपत्रिकेची वेळ आलीच कशी?
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात दिलेल्या आश्वासनांची आणि विविध प्रल [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
सत्ता समीकरणाचा नवा अंक ?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाट [...]
शिक्षक की सर्वकामे करणारा सरकारी कर्मचारी ?
महाराष्ट्रातील शिक्षक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ९ जुलै रोजी आझाद मैदानावर होणारे आंदोलन हे केवळ वेतन, भत्ते किंवा [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
ठाकरेंना आता आमदार फुटायची भीती !
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर, फोडाफोडी आणि सत्तेच्या समीकरणांचे खेळ नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्या वेगाने आणि निर्ढावलेल्या पद्धती [...]
