Category: संपादकीय
जनतेचा प्रभाव आणि दबाव ! 
काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा नवनेतृत्व करणारे राहुल गांधी यांच्या २०१४ मध्येच लक्षात आली होती. राहुल गांधी यांना हे स्पष्टपणे कळून चुकले होत [...]
दुष्काळ दारात…
यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एकतर जून महिन् [...]
भाजप विजय आणि काॅंग्रेस पराभवाची मिमांसा!
भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीए आघाडीने २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने सत्ता प्राप्त केली. या काळात भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय नेते होते, [...]
शरद पवारांची राजकीय चाल
राजकारणात कोण-कधी मात देईल सांगता येत नाही, त्यासाठी पक्षनेतृत्वाने नेहमी सजग राहून आपला पक्ष सांभाळण्याचे सध्याचे दिवस आहेत. कारण शिवसेनेची आज ज [...]
अच्छे दिन च्या बिरूदाची भुरळ !
आतापर्यंत आपण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तमान इतिहासावर ऊहापोह करीत होतो; सन २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जी जी काही स्थित्यं [...]
चांद्रयानमुळे अवकाश खुले
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर कोट्यावधी भारतीयांनी जल्लोष केला. खरंतर भारत स्वातंत्र्य होवून उणेपुरे 75 वर्ष झाले आ [...]
युती आणि आघाडीची इतिश्री ! 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांची तीव्रता जशी वाढत गेली, तशी त्यांची सत्तास्थानावरची समजुतदारीही वाढत [...]
शेतकर्यांची कोंडी
खरंतर शेतकरी धोरणाचा सरकारला विसरच पडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी हा हजारो वर्षांपासून पिचतांना दिसून येत आहे. मात्र त्याला या गर्तेतून वर काढण्य [...]
आतून काँग्रेस कशी पोखरली ?
राजकारण हे असं क्षेत्र आहे, ज्यात विश्वास करणं नेहमी अंगलट येतं. राजकारणात आपल्या गुरूचेही पंख छाटण्याचे काम जर कोणी प्रथम करत असेल, तर तो शिष्य. [...]
सल आणि सूड ! 
राजकारणात लहान भाऊ आणि मोठा भाऊ ही संकल्पना, महाराष्ट्रातच उदयाला आली. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष असताना, त्यांच्या [...]
