Category: संपादकीय
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….
मराठा आरक्षण हा कुणाला कितीही न्याय्य विषय वाटत असला तरी, या विषयाच्या उगमातच राजकीय आशय आहे. तसे तर, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमं [...]
अमली पदार्थ आणि महाराष्ट्र
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. हा अमली पदार्थ लाखो तरूणांचे भविष्य अंधकारात लोटत [...]
विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!
जागतिकीकरणाने अनेक नव्या गोष्टींना जन्म दिला. त्यात उद्योग व्यवसायांची एक महाकाय गुंतवणूक असण्याबरोबर, त्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम आणि उत [...]
तापमानवाढीतील बदल
राज्यात दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हटली की, थंडीचा मौसम असतो. थंडीमध्ये सकाळी-सकाळी उठून उटणं अंगाला लावून अंघोळ करण्याची परंपरा. त्यामु [...]
….तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नैतिक बळच हरवेल!
आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसला तरी, आर्थिक निकषावर १० टक्के आरक्षण दिले गेले. महाराष्ट्रात या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठा समाज [...]
अपघात आणि सुरक्षेची चिंता
अपघात म्हटले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर येतात वाहनांचे अपघात पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात य [...]
भुजबळ मंत्रीऐवजी विदूषक वाटतात!
महाराष्ट्रातील मराठा - ओबीसी असा संघर्ष उभा करण्याचे काम राजकीय नेते करित आहेत, हे महाराष्ट्राच्या चाणाक्ष जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. खासकर [...]
ग्रामपंचायत निवडणुकीचे कल
राज्यात 2 हजार 369 ग्रामपंचायतीसाठी नुकत्याच झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर झाले आहेत. खरंतर या निवडणुकीतून ग्रामीण जनतेचा कौल स्पष्टपणे प्रतिबिंब [...]
उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 
आरक्षण ही संज्ञाच सत्ताधारी जातवर्गाने संपुष्टात आणण्याचा चंग बांधला असून, मराठा आरक्षणाच्या नावावर ओबीसींचेच नव्हे तर, एकूणच सामाजिक आधारावर सुर [...]
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय
राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासाठी झालेले उग्र आंदोलन आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी दुसर्यांदा आमरण उपोषण करून, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र म [...]
