Category: संपादकीय
संविधान महासभा आणि राहुल गांधी!
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व विरोधी पक्ष एकवटण्याची प्राथमिक सुरुवात, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात सुर [...]
सुटकेची आशा
भारतासारख्या देशात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा होऊन 18 वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, आपत्ती व्यवस्थापनाकडे आपण आजही गांभीर्याने बघतांना दिसून य [...]
कोरोना लसीकरणाने मृत्यू नव्हेच! 
गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभ किंवा मिरवणुका, रॅली अशा वेगवेगळ्या ठिकाणी समावेश असणाऱ्या तरुणांचा एकाएकी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. [...]
भारतच खर्या अर्थाने विश्वविजेता
विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला तरी, खर्या अर्थाने भारतच या स्पर्धेत विश्वविजेता राहिल्याचे दिसून येत आहे. सलग 10 स [...]
क्रिकेट च्या धुंदीत का गुंतलात ?
काल भारतातील सर्व शहरे किंवा महानगरांमध्येच नव्हे, तर, अगदी छोट्या-छोट्या खेड्यांमधील रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते! याचं एकमेव कारण म्हणजे एक [...]
सरकारचे धोरण, शेतीचे मरण
शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्याला कधीच आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. कारण त्याच्या मालाचा दर हा तो ठरवत नसून, व्यापारी [...]
आरक्षणाच्या संघर्षात राहून गेलेले राजकारण! 
राज्यातील ओबीसी-मराठा आरक्षणाचा प्रश्न समाजात संघर्षावर येत असताना, आगामी काळात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे [...]
राज्यपाल-सरकार संघर्ष
देशामध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष नवा नाही. केंद्रामध्ये जर सरकार एका पक्षाचे आणि राज्यामध्ये जर सरकार वेगळ्याच पक्षाचे असेल त [...]
ब्राह्मणेतर चळवळीची शकले : ओबीसी-मराठा संघर्ष! 
ओबीसी - मराठा जातीसमाज आरक्षणाच्या प्रश्नावर एकमेकांसमोर शत्रूभावी पध्दतीने उभा ठाकला. जे आरक्षण सध्याच्या काळात सार्वजनिक क्षेत्राचे शंभर टक्के [...]
प्रदूषणाचे दिवाळे
राजधानी दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषण मुंबई शहरामध्ये दिसून येत आहे. मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक जिल्ह्यात हवेची गुणवत्ता ढासाळतांना दिसून [...]
