Category: राजकारण

२४ तासांत ‘यू-टर्न’! ओला, उबर, रॅपिडो ॲप्सवरील बंदीच्या निर्णयावरून अखेर राज्य सरकारची माघार!
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या प्रसिद्ध ट्रा [...]

महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!
अकोले : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच आता देशातील [...]

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा
जालना : मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरका [...]

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाढली अस्वस्थता? ‘मला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव’ : सुनील तटकरे
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष [...]

जगासाठी हे दशक आपत्तीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना, युद्धांनंतर जागतिक ऊर्जा संकटाकडे वेधले लक्ष
अॅमस्टरडॅम : जगासमोर आज गंभीर संकट निर्माण झाले आहे. कोरोनानंतर निर्माण झालेले युद्ध आणि त्यानंतर आलेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तीच [...]

भोंदू बाबा अशोक खरातला तुरुंगातही मिळणार भूसंपादनाचे तीन कोटी; अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा
अहिल्यानगर : महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे सध्या पोलीस कोठडीत असलेल्या नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या कुटुंबाला शास [...]
देगलूर-बिलोली मतदारसंघात जनतेचा संताप अनावर! वाळू माफिया, वाढती गुंडगिरी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात सध्या कायद्याचे राज्य आहे की माफियाराज, असा संप्तत सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बेसुमार वाळ [...]

ओबीसी, एससी, एसटी तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचे षड्यंत्र
राखीव प्रवर्गाच्या आड जाऊन ओबीसींच्या हक्कांना नख : विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेतील नव्या निर्णयामुळे महाराष्ट्राती [...]
राष्ट्रवादीतील संभ्रमावस्था आणि सुंदोपसुंदी!
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच सत्तेच्या समीकरणांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सहकार, ग्रामीण सत्ता, आर्थिक जाळे आणि [...]

मराठा आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र वेठीस धरण्याचा प्रयत्न थांबवा!
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न संवेदनशील आहे, भावनिक आहे आणि लाखो तरुणां [...]
