Category: राजकारण
इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेचा हल्ला!; ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर थेट हल्ला करून भूमिगत अणुऊर्जा सुविधा नष्ट करण्यासाठ [...]
झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची भावाविरोधात गंभीर तक्रार
मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दि [...]
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर इराण टोल आकारणार; इराणच्या संसदेत मंजुरी; पश्चिम आशियात तणावाची नवी ठिणगी
तेहरान : पश्चिम आशियातील सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या होर्मुझ जलसंधीबाबत इराणने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. इराणच् [...]
डोंबिवलीतील कुख्यात गुंडावर धडक कारवाई; बंगल्यातून 7 बंदुका, लाखोंचा शस्त्रसाठा जप्त
ठाणे : डोंबिवली परिसरात दहशत निर्माण करणारा आणि समाजमाध्यमांवर स्वतःची प्रतिमा उभारणारा कुख्यात गुंड सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्यावर ठाणे गुन्हे [...]
राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
मुंबई : केंद्रामध्ये भाजप सध्या मित्रपक्षाच्या जोरावर सत्तेत असतांना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार शिंदे य [...]
हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग : मुख्यमंत्री फडणवीस; राज्यात 55 लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार् [...]
जिल्ह्याचा पुरवठा पाहणार्या अधिकार्याच्या घरातच उपासमारी! पत्नी-मुलांवर उपोषणाची वेळ
नांदेड : जिल्ह्याच्या अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणार्या अधिकार्याच्या स्वतःच्या घरातच उपासमारीची वेळ येत असल्याचा संतापजनक आणि मन ह [...]
आजपासून लागू होणार नवीन आयकर कायदा
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी देशाच्या आयकर व्यवस्थेत मोठे बदल अमलात येत आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा, 2025 लागू होत [...]
श्रद्धेच्या गर्दीत जीव गुदमरतो तेव्हा..!
बिहार राज्यातील नालंदा जिल्हा येथे शीतला माता मंदिरात घडलेली चेंगराचेंगरी ही केवळ एक दुर्दैवी घटना नाही, तर आपल्या सामाजिक मानसिकतेचे आणि प्रशासन [...]
पळवापळवीतून सत्तेचे व्यवस्थापन करणे हा जनताद्रोहच!
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेले वळण पाहिले, तर हा प्रवास लोकशाहीपासून सत्ताकेंद्री “व्यवहारशाही”कडे झाल्याचे [...]
