Category: शहरं
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम
राज्यातील अनाथ, निराधार, एकल पालकांच्या तसेच अत्यंत गरजू मुलांच्या संगोपनासाठी राबविण्यात येणारी सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना निधीअभावी रखडल् [...]
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरचग्रामीण भागात लोंबकळणार्या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा क [...]
बीड बायपासवर शेतकर्यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी
बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी सोमवार (दि. 18 म [...]

आंदोलनाच्या इशार्यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस गाळप करूनही शेतकर्यांना देयके अद्याप मिळालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. [...]
भावाच्या जमिनीवर ताबा सांगणार्या बहिणींचा मनाई हुकूम अर्ज न्यायालयाकडून खारीजअॅड.गणेश एम. कोल्हे यांचा युक्तीवाद ठरला निर्णायक
तालुक्यातील मानकुरवाडी येथील गट क्रमांक 274 मधील वादग्रस्त वडिलोपार्जित जमिनीप्रकरणी विवाहित बहिणींनी ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी दाखल केलेला मन [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पद्मपाणि पुरस्काराने सन्मानितउत्कृष्ट पोलीस सेवा व सामाजिक बांधिलकीचा गौरव
बीड जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना उत्कृष्ट पोलीस सेवा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेत पद्मपाणि प्रत [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीतउपमुख्यमंत्री शिंदे : चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
मुंबई : शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून ‘शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा’ हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही प [...]
ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ : मंत्री सरनाईक
मुंबई : कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उप [...]
