Category: मराठवाडा
आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेस 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 20 ए [...]
महाराष्ट्र उएढ 2026 : तंत्रज्ञानाचा नवा मापदंडपारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेला बळकटी; अत्याधुनिक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (डींरींश उएढ उशश्रश्र) उएढ 2026 साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी करत परीक्षा प्र [...]
महावितरणचा ’स्मार्ट’ संताप: ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने मीटर, अन् अधिकार्यांच्या कानाला मात्र ’कुलूप’!
ज्या विभागाचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही, तिथे ’स्मार्ट’ तंत्रज्ञान कशासाठी? असा संतप्त सवाल सध्या गोकुंद्यातील नागरिक विचारत आहेत. एकीकडे [...]
हर्ष मेहता दहावीच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये यश
श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थी हर्ष मेहता यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी च्या परीक्षेत घणघणीत यश संपादन केलं. नुकत्या [...]
किनवट येथे बेलदार (ओड) समाजाचा भव्य मेळावाआ. केराम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य बेलदार (ओड) भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साळुंखे हे किनवट दौर्यावर आले असता, त्यांनी समाज बांधवांशी प्रत्यक्ष संवाद [...]
गोकुंदा ग्रामपंचायतीचा ’कचरा’ कारभारउच्चशिक्षितांच्या हाती सत्तेच्या चाव्या, पण जनतेच्या नशिबी मात्र दुर्गंधीचीच माया!
सत्ता बदलली, चेहरे बदलले, आणि घोषणांचे रंगही बदलले; मात्र गोकुंदावासीयांच्या नशिबी आलेली दुर्गंधी आणि नरकयातना काही संपायला तयार नाहीत. आम्ही सुश [...]
मनपाची लिफ्ट 3 महिन्यांपासून बेवारस; अपघात झाल्यास जबाबदार कोण?ओम साई सेवाभावी संस्थेकडे मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट, तरीही नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येणारी लिफ्ट तब्बल तीन महिन्यांपासून विनाचालक सुरू असल्याच [...]
निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत
जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत [...]
विद्यार्थ्यांसाठी ‘ई-निरसन’प्रणालीचा शुभारंभ : मंत्री पाटीलतंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अ [...]
स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परकीय गुंतवणूक
पुणे : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, स्मार्ट शेती प्रकल्पासाठी 90 कोटी र [...]
