Category: छ. संभाजीनगर
प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?
दिल्ली / प्रतिनिधी : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली [...]
मुंबई मनपासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या साथीला
मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती झाल्यानंतर त्य [...]
पंजाब नॅशनल बँकेत 2434 कोटींचा कर्ज घोटाळा
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला मोठी माहिती दिली आहे. 26 डिसेंबरला बाजार बंद झाल्यानंतर बँकेने एका रिपोर्टमध्ये बँकेत 2434 [...]

छत्रपती संभाजीनगर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे दिव्यांग दिन साजरा करण्या [...]
अमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
बारामती / प्रतिनिधी : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा [...]
सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकर्यांची थट्टा ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
छ. संभाजीनगर : राज्यात शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी एकवटला होते, मला वाटले काहीतरी होईल. पण मुख्यमंत्री परत एकदा कोपर्याला गुळ लावला आणि 3 [...]

परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘स्म [...]

मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर; त्वरीत पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
छत्रपती संभाजीनगर : वीरगाव तसेच भग्गाव, कापूस वडगाव ता. वैजापूर या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी इतर मागास [...]
अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1339 कोटी रुपयांचा निधी मंजूर : ना. मकरंद पाटील
मुंबई / प्रतिनिधी : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत [...]
भीम विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलण्याचा अण्णाभाऊंचा संदेश : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे मत
नांदेड : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलता येईल याची जाणीव झाल्यानेच "जग बदल घालून घाव, [...]
