Category: कृषी
नगरला धोका ठरणारा पाझर तलाव होणार दुरुस्त ; हिवरे बाजारच्या प्रस्तावास मान्यता
अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हिवरे बाजारमधील सुमारे 50 वर्षांपूर्वीचा पाझर तलाव फुटल्यास पुराचा धोका अहमदनगर शहरापर्यंत येऊ [...]
पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांनी लाभ घ्यावा : ना. बाळासाहेब पाटील
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा महाबळेश्वर येथे संपन्नसातारा / प्रतिनिधी : महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्रा [...]
काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान
शिराळा / प्रतिनिधी : काळामवाडी, ता. शिराळा येथील ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर, शामराव रामचंद्र चिंचवाडकर व आबासो ज्ञानदेव चिंचवाडकर यांच्या राहत्य [...]
जावळीच्या तहसीलदारांनी मालदेव घाटातील वणवा कर्मचार्यांसोबत विझवला
मालदेव : खिंडीत डोंगराला लागलेला वणवा आटोक्यात आणताना तहसीलदार राजेंद्र पोळ व सहकारी कर्मचारी.
कुडाळ / वार्ताहर : जावळीचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसी [...]
काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संपादीत जमिनींचा मोबदला कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
शिराळा / प्रतिनिधी : पाण्यापासून वंचित असलेल्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील काळूंद्रे, खराळे, चिंचेवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायस्वर [...]
शाश्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : देशात 52 % शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी [...]
नारळाच्या फांदीसह विहिरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू
कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील नवलाई देवी मंदर परिसरालगत चिरका नावाच्या शेतशिवारातील भंडारे यांच्या शेतीलगतच्या विहिरीत प्रतीक लक्ष्मण भांडव [...]
एफआरपीची रक्कम मिळणार आता दोन टप्प्यात
कोल्हापूर / प्रतिनिधी : शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा विरोध डावलून राज्य शासनाने यंदाच्या उसाची एफआरपी रक्कम दोन हप्त्यांत देण्याचे धोरण जाहीर केले [...]
वातावरणातील बदलानुसार शेतकर्यांनी पिक पध्दतील बदल करा : पर्यांवरण मंत्री आदित्य ठाकरे
सातारा / प्रतिनिधी : वातावरणातील बदलाचे परिणाम जास्त करुन शेतकरी भोगत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. वाता [...]
पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशा दर्शक राहिल : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ग्वाही
सातारा / प्रतिनिधी : अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हे वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणा [...]