Author: Raghunath
भावाच्या जमिनीवर ताबा सांगणार्या बहिणींचा मनाई हुकूम अर्ज न्यायालयाकडून खारीजअॅड.गणेश एम. कोल्हे यांचा युक्तीवाद ठरला निर्णायक
तालुक्यातील मानकुरवाडी येथील गट क्रमांक 274 मधील वादग्रस्त वडिलोपार्जित जमिनीप्रकरणी विवाहित बहिणींनी ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी दाखल केलेला मन [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पद्मपाणि पुरस्काराने सन्मानितउत्कृष्ट पोलीस सेवा व सामाजिक बांधिलकीचा गौरव
बीड जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना उत्कृष्ट पोलीस सेवा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेत पद्मपाणि प्रत [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीतउपमुख्यमंत्री शिंदे : चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
मुंबई : शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून ‘शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा’ हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही प [...]
अमेरिकेत इस्लामिक सेंटरमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू
वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन दिएगो येथे असलेल्या इस्लामिक केंद्राच्या परिसरात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या [...]
देशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पुढील पाच दिवस नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. उत् [...]
कथित पासपोर्ट प्रकरणात रणदीप सुरजेवाला यांना समन्स
गुवाहाटी : आसाममधील कथित पासपोर्ट वाद प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा सदस्य रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुवाहा [...]
ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ : मंत्री सरनाईक
मुंबई : कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उप [...]
महाराष्ट्रातून स्वच्छ ऊर्जेला नवे बळअणुऊर्जा क्षेत्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मितीसाठी व [...]
