Author: Raghunath
डॉ. गणेश ढवळे यांना प्रतिष्ठित क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार जाहीरभ्रष्टाचार, प्रशासकीय दिरंगाई आणि जनहिताच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार्या खंबीर सामाजिक योद्ध्याचा होणार गौरव
बीड : वैद्यकीय व्यवसायासोबतच समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे बीड जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यक [...]
बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयकामगारांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे, आरोग्य शिबिरे, जन्मदाखले व योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर
बीड : ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, कामगारा [...]
महावितरणमधील खांदेपालटगेवराईचे उपविभागीय अभियंता शाम मोरे यांची बदली
गेवराई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत गेवराई उपविभागात अखेर प्रशासकीय खांदेपालट झाली असून, उपविभागीय अभियंता शाम मोरे [...]
शब्द कमी पडतील वर्णनाला, बाजीराव चव्हाण नाव पुरे प्रेरणेला..!इमामपूरच्या मातीतून मुंबईपर्यंतचा प्रवास; सेवाभावी कार्यातून घडलेले लोकाभिमुख नेतृत्व
बीड : एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्या पदावरून नव्हे, तर समाजासाठी केलेल्या कार्यातून निर्माण होत असते. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, गरज [...]
आयुष्मान भारत महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावरून वादओमप्रकाश शेटे यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप
बीड : आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावर झालेल्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला असून, या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या ओमप् [...]
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव
कोपरगाव शहर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिचित असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मा [...]
पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप
कोपरगाव शहर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरात तुळशीच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा स [...]
माजी आ.तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
संगमनेर : राष्ट्रसेवा दलातर्फे दिला जाणारा साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार यंदा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील सा [...]

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
