Author: Lokmanthan
राज्यात सायबर गुप्तचर विभागाची होणार स्थापना
मुंबई : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात लवकरच ‘समर्पित सायबर गुप्तचर विभाग’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आ [...]
वंदे भारत एक्सप्रेसला तिसर्यांदा अपघात
नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचागुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात [...]
’मातृपितृ देवोभव ’आदर्श शिकवण देणारे पुस्तक : डॉ.अलकाताई रायभोगे
श्रीरामपूर/प्रतिनिधी : मानवी जीवन अमूल्य आहे, आईवडील हे जीवनाचे शिल्पकार आहेत. माझे वडील प्राचार्य तुळशीराम शेळके आणि आई स्व. सौ. वत्सलाताई शेळके यां [...]
कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी-सीबीआय चौकशी करा ; शेतकरी कामगार महासंघाची सहकार परिषदेत मागणी
अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीरपणे राज्यातील सुमारे 49 सहाकरी साखर कारखाने विक्री केले आहेत. या विक्रीत सुमारे पंचवीस हजार कोटींचा [...]
बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी
अकोले : आपले कार्य आणि ध्येय यांच्याशी एकनिष्ठ राहून किती नम्रपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे होय .नु [...]

कारणे देवू नका, कामे तातडीने पूर्ण करा ; आ.आशुतोष काळेंची ठेकेदार अधिकार्यांना तंबी
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा व कामांना वेग द्या कारणे देवू नका अशी तंबी आ [...]
राहुरीमध्ये आणखी एका पोलिस कर्मचार्याचा आत्महत्येचा इशारा
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : सध्या जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब आघाव व सुनील मोरे या पोलीस कर्मचार्यांची आत्महत्यांची घटना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना [...]

पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याचे मावळते पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना नगर जिल्ह्यातील 2 वर्षाच्या कारकीर्दीत महिलेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आ [...]
शेतकर्यांचा जीव टांगणीला
राज्यात ऑक्टोबर महिन्याचा मध्यावधी सुरु असून, या महिन्यात ऑक्टोबर हिट सर्वसामान्यांना अपेक्षित असते. त्यानंतर सुरु होतो, हिवाळा. दिवाळी म्हटले की ती, [...]
“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!
पतीकडून होणाऱ्या छळ आणि क्रौर्याशी संबंधित भारतीय दंड संहिता कलम ४९८अ अन्वये दाखल खटल्यांत न्यायालयाबाहेर दोन्ही पक्षांनी समन्वय घडवावा, असा विचार कर [...]
