AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

Homeताज्या बातम्या

AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे

 सोमैया महाविद्यालयाच्या 259 विद्यार्थ्यांना नोकऱ्या
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
निळवंडे सोसायटीच्या अध्यक्षपदी पवार तर पठाण उपाध्यक्ष

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे,तर दुसरीकडे बदलत्या ‌हवामानामुळे कधी पाऊस, कधी थंडी तर कधी ऊन अश्या एकत्रित हवामानाचा अनुभव येत आहे, अहमदनगर जिल्ह्यात सलग दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतांनाचे दिसत, त्याच बरोबर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत,ऊस वाहतुकीसाठी बैलांचे व गाडी मालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, ऊस तोड करणार्या महिलांनाही मोठ्या अडचणीं तोंड द्यावे लागत आहे,

COMMENTS