नीट पेपरफुटीच्या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा गावातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांत ग्रामीण शाळा दुर्लक्षि
नीट पेपरफुटीच्या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा गावातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांत ग्रामीण शाळा दुर्लक्षित राहिल्याचा गंभीर आरोप करत, त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी 15 ऑगस्टपासून विशेष मोहीम सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे… नवीन संसद आणि घरे बांधली जातात, मात्र शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS