मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील अशोक नगरमधील गौसिया चाळीवर १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेचार वाजता मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ ते ६ घरांवर मातीचा ढिगारा पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर काही नागरिक अद्याप मलब्याखाली अडकल्याची भीती आहे.
मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील अशोक नगरमधील गौसिया चाळीवर १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेचार वाजता मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ ते ६ घरांवर मातीचा ढिगारा पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर काही नागरिक अद्याप मलब्याखाली अडकल्याची भीती आहे.

COMMENTS