मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो‘ प्रकल्प वेगाने आकारास येत आहे. नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात ३१ जलमार्गांवर आधुनिक इलेक्ट्रिक बोटी धावणार असून, २१ विद्यमान आणि १० नवीन टर्मिनल्स उभारली जाणार आहेत. २०२६ च्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो‘ प्रकल्प वेगाने आकारास येत आहे. नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात ३१ जलमार्गांवर आधुनिक इलेक्ट्रिक बोटी धावणार असून, २१ विद्यमान आणि १० नवीन टर्मिनल्स उभारली जाणार आहेत. २०२६ च्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

COMMENTS