Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्चिम बंगालसह आसाम, पाँडिचेरी मध्ये मिळालेल्या विजयाने भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा जल्लोष

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी (मे २०२६) भाजपा गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच मजबूत उपस्थिती, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा विजय आणि पुद्दुचेरीत NDA सरकार स्थापन करण्याच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला.

सत्तेमागची सत्ता !
पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष; प्रादेशिक अस्मितेची कसोटी; पश्‍चिम बंगालमध्ये कमळ फुलणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आसाममधील चहाच्या माळ्याला भेट;काम करणार्‍या महिलांशी सदाला संवाद; मोदींनी केले मळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी (मे २०२६) भाजपा गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रथमच मजबूत उपस्थिती, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा विजय आणि पुद्दुचेरीत NDA सरकार स्थापन करण्याच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला.

COMMENTS