Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 

अकोला प्रतिनिधी - अकोला 13 मे नंतर मोठ्या घडामोडी होणार... तर कर्नाटकचा निकाल लागला की राज्यात मोठी घटना घडेल असं संजय राऊत म्हणालेत...त्यावर

उष्णतेचा कहर : 43 अंशांपार तापमानाने नांदेडकर हैराण; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरु ठेवावी – मंत्री मंगलप्रभात लोढा
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अकोला प्रतिनिधी – अकोला 13 मे नंतर मोठ्या घडामोडी होणार… तर कर्नाटकचा निकाल लागला की राज्यात मोठी घटना घडेल असं संजय राऊत म्हणालेत…त्यावर अब्दुल सत्तार म्हणतात की….. उद्धव ठाकरे यांनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे…. सर्वात मोठी अडचण जी शिवसेनेमध्ये निर्माण झाली…. ती संजय राऊत यांच्यामुळे झाली आहे…. भविष्यामध्ये अजून काही जे वाटोळ करायचं असेल…. तर ते त्यांना माहित पडल.. कोणताही काही रिझल्ट कुठल्याही राज्याचा लागला तरी त्याचा महाराष्ट्राच्या राज्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

COMMENTS