मुंबईतील वरळी भागात आयोजित भाजपतर्फे जनआक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेने भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने ‘Get out from here’ म्हणत, एका मार्गावर मोर्चा असूनही संपूर्ण रस्ता का रोखला, असा सवाल मंत्र्यांना आणि पोलिसांना विचारला.
मुंबईतील वरळी भागात आयोजित भाजपतर्फे जनआक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेने भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने ‘Get out from here’ म्हणत, एका मार्गावर मोर्चा असूनही संपूर्ण रस्ता का रोखला, असा सवाल मंत्र्यांना आणि पोलिसांना विचारला.

COMMENTS