मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

Homeताज्या बातम्या

मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

सातारा जिल्ह्यातील घटना तानाजी राजपूरे व पूजा राजपुरे अशी मृतांचे नाव

सातारा प्रतिनिधी - मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा(Satara) जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम

अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी
अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली

सातारा प्रतिनिधी – मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा(Satara) जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे सुमारे दहा ते बारा वर्षांपुर्वी लग्न झाले होते. दाम्पत्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कणूर येथे घडली आहे. तानाजी लक्ष्मण राजपूरे(Tanaji Laxman Rajpure) (वय ४० वर्षे) व पूजा तानाजी राजपुरे(Pooja Tanaji Rajpure) (वय ३६ वर्षे ) अशी मृतांचे नाव आहे.

COMMENTS