Tag: महाराष्ट्र विकास
देवेंद्र फडणवीस : नेतृत्वाच्या प्रभावी कसोटीवरील खरा नेता !
अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशा विविध राजकीय चर्चा अधूनमधून रंगताना दिसतात. अशा चर्चा [...]
भूमिगत गटाराचे कामही हाती घेण्याची मागणीनगराध्यक्ष पराग संधान यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निवेदन
कोपरगाव : मनमाड–सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गावरील कोपरगाव शहरालगत येवला नाका ते बॅक कॉलनी दरम्यान शिरोडे शोरूमसमोरील धोकादायक खड्डा तातडीने बुजव [...]
मिसिंग लिंकची बदनामी खपवून घेणार नाहीमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात विरोधकांना सुनावले
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत जोरदार प्रत्युत [...]
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) रविवारी विक्रोळी शाफ्टमधून वांद्रे कुर्ला [...]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध !
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत प्राप्त होतांना दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आपला परफॉर्मन [...]

देशाच्या सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे नवे पर्व; नागपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान प्रकल्पाचे दिमाखात भूमिपूजन
https://youtu.be/00J7UUZ_soY
नागपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथे यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या १०,००० टन क्षमतेच्या अत्या [...]

बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून महाराष्ट्र बनणार ग्लोबल सप्लाय चेनचे मुख्य केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
https://youtu.be/C-Eo6rc_Uaw
मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. [...]
फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत कुंभार समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. मातीला आकार देत संस्कृतीचे जतन [...]
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
