Tag: ग्रामीण अर्थव्यवस्था

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर, चासनळी, बक्तरपूर, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिन [...]
मान्सूनची आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज

मान्सूनची आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या देशाला अखेर दिलासा देणारी आनंदवार्ता समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये नैऋत्य मान्सून [...]
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]
यंदा शेतकऱ्यांची कसोटी! अपुऱ्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रासमोर मोठे संकट

यंदा शेतकऱ्यांची कसोटी! अपुऱ्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रासमोर मोठे संकट

यंदा अपुरा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहताना दिसून येत आहे. हे केवळ शेतकऱ्यांसमोरच नव्हे, तर [...]
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत भारतीय शेतकऱ्यांच्या हिताकडे दु [...]
शेतकऱ्यांची कोंडी सुटेल का?

शेतकऱ्यांची कोंडी सुटेल का?

देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या 'अल निनो'च्या पार्श्वभूमीचा विचार करता शेतकरी कात्रीत [...]
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर

गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर

देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड ज [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्‍यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्‍यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे न [...]
जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी

जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी

जामखेड : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचे प्रमाण ५१.४३ टक्क्यांवर पोहोचले असून ठेवींमध्य [...]
10 / 10 POSTS