Tag: ग्रामीण अर्थव्यवस्था
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; सात गावांतील ८६४ हेक्टर क्षेत्राला मिळणार जीवदान
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर, चासनळी, बक्तरपूर, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिन [...]
मान्सूनची आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या देशाला अखेर दिलासा देणारी आनंदवार्ता समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये नैऋत्य मान्सून [...]
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस चालना
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]
यंदा शेतकऱ्यांची कसोटी! अपुऱ्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रासमोर मोठे संकट
यंदा अपुरा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहताना दिसून येत आहे. हे केवळ शेतकऱ्यांसमोरच नव्हे, तर [...]

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत भारतीय शेतकऱ्यांच्या हिताकडे दु [...]
शेतकऱ्यांची कोंडी सुटेल का?
देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या 'अल निनो'च्या पार्श्वभूमीचा विचार करता शेतकरी कात्रीत [...]
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड ज [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
थकबाकीदारांसाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबवा; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबविण्याचे न [...]
जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी
जामखेड : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचे प्रमाण ५१.४३ टक्क्यांवर पोहोचले असून ठेवींमध्य [...]
10 / 10 POSTS
