Tag: maharashtra politics
उर्दुघर ला मिळाली तातडीने निधीसह मंजुरीआ.संदिप क्षीरसागरांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
जिल्ह्यात उर्दु भाषेचे संवर्धन, साहित्य प्रसार आणि सांस्कृतीक चळवळीला गती देण्यासाठी बीड शहरात उर्दुघर उभारण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा मागील [...]
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांनी घेतली शपथ
मुंबई : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.या [...]
मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिलेला संदेश आता राज्य शासनाच्या निर्णयांमधूनही दिसून येत आहे. मुख्यमंत [...]
एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीरमहाराष्ट्रासह 19 राज्यांत होणार मतदार पडताळणी37 कोटी मतदारांवर पडणार प्रभाव ; बूथस्तरीय अधिकार करणा तपासणी
नवी दिल्ली/मुंबई : देशातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या तिसर्या टप्प् [...]
आनंद परांजपे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीलवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे-पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व प [...]
एसआयआर : पुनरावलोकन की लोकशाहीवरील सावट ?
भारतीय निवडणूक आयोगानं विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा [...]
नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणांची कामे तातडीने पूर्ण कराखा. डॅा. गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठकीत मंत्री राठोड यांचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाझर तलाव, सिंचन तलाव व मालगुजारी तलाव यांचे गाळ काढून तलावांची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकर [...]
पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल
नांदेड: देश आर्थिक आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना काटकसर करण्याचा, अनावश्यक खर [...]
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत [...]
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील वादळ ?
राजकारण करणे वेगळे, आणि पक्ष चालवणे वेगळे, या दोन भिन्न बाबी असल्याचे एव्हाना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुन [...]
