Tag: #IndiaPolitics
रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत
मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प [...]

संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल : कोल्हे
कोपरगाव : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने मात्र सक्षम नेतृत्वा [...]
इंधन टंचाईच्या अर्थव्यवस्थेला हादरे !
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण इंधनाचा मोेेठा पुरवठा हा [...]

एलपीजी टंचाई : वास्तव आणि वावड्या!
देशात एलपीजी गॅस टंचाई आहे का नाही, हा प्रश्न आज राजकीय वादाचा विषय बनला आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतो, “टंचाई नाही, विरोधक खोटं बोलत आहेत.” विरोधी [...]
एलपीजीच्या तुटवड्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात : थरूर
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी याबाबत भाष्य करताना एलपीजीच्या तुटवड्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सांगितले. थरूर म्हणाले की, पेट्रोलियम मंत् [...]
आठ खासदारांच्या निलंबनावरून लोकसभेत गोंधळ
नवी दिल्ली : लोकसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांच्या मुद्द्यावरून शुक्रवारी संसदेतील वातावरण तापले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी [...]
नियमांच्या चौकटीतच बोलण्याचा अधिकार : लोकसभाध्यक्ष बिर्ला
नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेनंतर प्रथमच सभागृहात बोलताना ओम बिर्ला यांनी संसदीय कामकाजात नियमांचे पालन सर्वोच्च असल्याचे स् [...]
लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव; सभागृह चालवतांना अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्यांचा विरोधकांचा आरोप
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव सादर केला आहे. या ठरावाला [...]
8 / 8 POSTS
