Tag: environmental conservation
खापर पांगरी येथे ‘एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
शेती उत्पादन वाढवताना जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. के. एस. के. ( [...]

वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
बीड : राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत व [...]
श्रीगोंद्यात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाटपर्यावरण धोक्यात, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप
श्रीगोंदा : तालुक्यात सध्या अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा धुमाकूळ सुरू असून, या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत अस [...]
पर्यावरण दिनानिमित्त एसएसजीएम महाविद्यालयात वृक्षारोपण
कोपरगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपर [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
सद्गुरू कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
सुरहा तलाव देशातील 100 वे रामसर स्थळपर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पर्यावरण संवर्धनाच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून उत्तर प्रदेशातील ब [...]
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग [...]
