Tag: crop insurance
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
शेतकर्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!- लिंबागणेश येथे बॅनरबाजीसरसकट कर्जमुक्ती, 2025 चा पिकविमा, शेतकरी अनुदान व अन्य प्रलंबित मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी; डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफी, 2025 चार पिकविमा, घोषित थकीत अनुदान,विविध प्रलंबित प्रश्न [...]

धुळे जिल्ह्यात कापूस पीकविमा रखडला; सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन
https://youtu.be/cV2gwDd2pJg
धुळे जिल्ह्यात २०२५ च्या खरीप हंगामात PM फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळा [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
जळगाव : जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळी वार्यामुळे अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ [...]
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा
खरीप हंगाम 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हदगाव तालुक्यातील तामसा, लोह, मांडवा, वानवाडी, माळेगाव, कोंडूर, खरटवाडी, पिंपराळा, दिग्रस [...]
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
बीड : मातीशी नाळ जोडलेला, शेतकर्यांच्या घामाचे मोल जाणणारा आणि सर्वसामान्यांच्या वेदना स्वत:च्या मानणारा एक सामान्य शेतकरी पुत्र... ज्याने कधी स [...]
