Tag: Ahmednagar News
कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार
कोपरगाव : मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कामांतील अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारा जनता द [...]
पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी
कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठ [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष
पाथर्डी : शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत [...]
दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा
जामखेड : दारूच्या नशेत आपत्कालीन मदत क्रमांकावर खोटा दूरध्वनी करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी खर्डा पोलिसांनी सागर श्रीधर ढोले (रा. कुटेवस्त [...]
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ
xr:d:DAF2NAAVnVc:39,j:647803972176113136,t:23120707
अहिल्यानगर : गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या विभागीय कार्यालयां [...]
सद्गुरू कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
कर्जत : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन [...]
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
पाथर्डी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातीच्या [...]
तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचेमाजी मंत्री थोरात ; पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
संगमनेर : वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोका [...]
