Tag: Agralekh

1 2 3 4 52 20 / 520 POSTS
सलोखा आणि संवाद महत्त्वाचा! जंतर-मंतरवरील आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर उठले प्रश्नचिन्ह

सलोखा आणि संवाद महत्त्वाचा! जंतर-मंतरवरील आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर उठले प्रश्नचिन्ह

देशातील विद्यार्थ्यांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा एकदा पाहायला मिळाले. प्रश्नपत्रिका फुटीच्या (Paper Lea [...]
पेपरफुटीवर संसद ठप्प!

पेपरफुटीवर संसद ठप्प!

देशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून उपाय शोधणे अपेक्षित असते. मात्र, लाखो विद्यार्थ [...]
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!

आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत् [...]
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कशासाठी?

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरच्या मैदानावर विद्यार्थी आपल्या न्याय-हक्कांच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे [...]
व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

मुंबई: शिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याची शिडी नसते, तर ती समाजाच्या भविष्याची पायाभरणी असते. पण ज्या व्यवस्थेवर भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, त [...]
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाचे संकेत! अमित शाह आणि राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाचे संकेत! अमित शाह आणि राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली: देशात सध्या गाजत असलेल्या 'नीट' (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे सरकारविरोधात जनतेत तीव्र रोष व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर [...]
आनंदसरी बरसल्या; उशिरा का होईना मान्सूनच्या दमदार हजेरीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

आनंदसरी बरसल्या; उशिरा का होईना मान्सूनच्या दमदार हजेरीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

महाराष्ट्र: राज्यात यंदा अल निनोचे सावट असल्यामुळे आणि मान्सून तब्बल १५ ते २० दिवस उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकरी सुरुवातीला कमालीचा हवालदिल झाला ह [...]
समान नागरी कायद्याच्या दिशेने पण..!

समान नागरी कायद्याच्या दिशेने पण..!

महाराष्ट्र सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा देशातील सर्वात संवेदनशील आण [...]
ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?

ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?

राज्यात राजकारणात ऑपरेशन टायगर चांगलेच चर्चेत असतांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ऑपरेशन टागयरचा गेम पा [...]
शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज!

शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज!

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एकेकाळी जगभरात डंका होता. तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे या देशामध्ये होती. जगातील अनेक विद्वान शिक्षक, विद्यार्थी या [...]
1 2 3 4 52 20 / 520 POSTS