Tag: स्वच्छ भारत अभियान

चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील रत्नेश्वर महादेव मंदिर परिसर सध्या कचराकुंडीचे स्वरूप धारण करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. चकलांबा ते ग [...]
जायनावाडीत ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबीर

जायनावाडीत ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबीर

अकोले : तालुक्यातील जायनावाडी येथे ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे व स्वच्छ भारत समूह [...]
2 / 2 POSTS