Tag: संपादकीय
दडपशाहीचा मार्ग अयोग्य !
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे म्हणजे देशाच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा टप्पा. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वैचारिक संघर्ष संसदेच्या चौकटीत व्हा [...]
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !
मोशी येथील कचर्याच्या ढिगार्याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !
मुंबई पुन्हा एकदा पावसात बुडाली. पावसाचे प्रमाण विक्रमी असले, हवामान बदलाचे संकट तीव्र झाले, निसर्गाचा रौद्रावतार दिसला, ही सगळी कारणे खरी आहेत; पण स [...]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध !
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत प्राप्त होतांना दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आपला परफॉर्मन [...]
मॅनहोल : गटारींसाठी की मानवी मृत्यूकरिता !
मुंबईत पाऊस पडतो तेव्हा ढगांपेक्षा आधी उघड होतो तो प्रशासनाचा बुरखा. चार थेंब पावसाने शहराची लक्तरे वेशीवर टांगली जातात आणि महानगरपालि [...]
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!
भारत हा देश धार्मिक देश आहे. कोट्यावधी जनता देवावर विश्वास ठेवून मनोभावे दान करत असतात. ती त्यांंची श्रद्धा असते, मात्र याच श्रद्धेवर दरोडा टाकण्यात [...]
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच [...]
