Tag: शेतकरी संघटना
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार [...]

कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार
अकोले : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने या ज [...]
कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक २३ जूनला सर्वपक्षीय, शेतकरी संघटनेचे आंदोलन ; मुख्यमंत्र्यांना निवेदन
पारनेर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्या [...]
श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने
श्रीगोंदा : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि स [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
मोदी सरकारने प्रस्तावित केलेला ऊस नियंत्रण आदेश-2026 शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असुन शेतकर्यांची गुलामी वाढविणारा आहे. प्रस्ताव [...]
शेतकरी संघटनेचे निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
कडा :शेतकरी संघटनेच्या वतीने 16,17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खेरडा (खु) ता.माजलगांव जि.बीड येथे केले आहे [...]
मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल अडकून पडला आहे. कांदा, तांदूळ, साखर, द्रा [...]
शेतकरी संघटना चार मागण्यांसाठी आक्रमक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनासमोर सपशेल माघार घेत तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचे जाहीर केले असून, येत्या बुधवारी के [...]
