Tag: शेतकरी प्रश्न
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
बीड : मातीशी नाळ जोडलेला, शेतकर्यांच्या घामाचे मोल जाणणारा आणि सर्वसामान्यांच्या वेदना स्वत:च्या मानणारा एक सामान्य शेतकरी पुत्र... ज्याने कधी स [...]
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ
xr:d:DAF2NAAVnVc:39,j:647803972176113136,t:23120707
अहिल्यानगर : गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या विभागीय कार्यालयां [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
https://youtu.be/xkLYf6y2YCQ
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ [...]
राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
संगमनेर : चाळीस वर्षे सातत्याने काम करून तालुका विकास कामांमधून उभा केला. पठार भागासाठी मुळा नदीवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. गावोगावी विकास [...]
बीड बायपासवर शेतकर्यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी
बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी सोमवार (दि. 18 म [...]
शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल, सरकार जाहिरातींमध्ये मश्गूलसंतप्त शेतकऱ्यांच्या भावना ; कर्जतमध्ये रास्ता रोको आंदोलन
कर्जत :“एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे, इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे सामान्य जनता होरपळत आहे, तर दुसरीकडे सरकार फक्त दिखाऊपण [...]
विधानपरिषदेवर संधी हे श्रद्धा-सबुरीचे फळ : आ. कोल्हे
कोपरगाव :“सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार युतीधर्म पाळत थांबावे लागले. त्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षा [...]

आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
आष्टी तहसील कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित व अत्यावश्यक रस्ते कामांचा सविस्तर आढ [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
