Tag: शेतकरी प्रश्न

पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघटनेने घेतली आमदार लहामटे यांची भेट
https://youtu.be/s-asY05z1RM
[...]
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश् [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]

पिंपळनेर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणीशेतकरी हक्क मोर्चाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे तातडीने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद [...]
बदनामीचे राजकारण थांबवा : वडेट्टीवारपक्षांतराच्या अफवांना दिला पूर्णविराम
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, आपण काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान [...]
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब [...]
काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत अस [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
पावसाळी अधिवेशनास प्रारंभविरोधकांचा चहापानावर बहिष्कार; शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि लोकांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
