Tag: महाराष्ट्रशासन

शेतकर्यांसाठी सर्व्हिस रोड बंधनकारक; महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश
मुंबई : रेल्वे किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पामुळे शेतकर्यांचे रस्ते खंडित झाले असतील, तर प्रकल्पाचा भाग म्हणून संबंधित विभागाने ते पूर्ववत करून द [...]
सीएम फंडातून आशाबाई शिंदे यांना 60 हजारांची मदत; आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश
बीड : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने धावून जाणारे आणि आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे आमदार सुरेश (आण्णा) [...]
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने वर्षा शेरकर यांचा सत्कार
बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम तसेच जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशिका वर्षा शेरकर [...]
आदिवासींच्या 19 माध्यमिक शाळांची श्रेणीवाढ; सोलापुरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणार्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध् [...]
पीकविमा नुकसानभरपाई दिल्याबद्दल शासनाचे आभार : आ. विवेक कोल्हे
कोपरगाव : कोपरगाव व राहता तालुक्यात मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ् [...]
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महिन्याभरात; कृषीमंत्री भरणे यांची माहिती; पीक नुकसानीची भरपाईही लवकरच
पुणे : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची [...]

तलाठी भरती परीक्षा आता एमपीएससी घेणार; 1700 हून अधिक पदांसाठी प्रक्रिया सुरू
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकत असून, ही भरती महाराष्ट्र राज्य लोक [...]
ओबीसी विकासासाठी शासनाचा ठोस रोडमॅप; नांदेडमध्ये कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा उत्साहात
नांदेड : ओबीसी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून ठोस पावले उचलत असून, तरुणांनी नोकरी मागणारे न बनता [...]

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी मार्गी लागणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
नांदेड : राज्यातील कृषी निविष्ठा (खते, बियाणे व कीटकनाशके) विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या आणि व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने सकार [...]
कोपरगावमधील शेतकऱ्यांना साडेनऊ कोटींची भरपाई
कोपरगाव : तालुक्यातील खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ९ [...]
