Tag: पावसाळी अधिवेशन
संसदेतील गदारोळामुळे जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा रखडली; विरोधकांवर खा. अशोकराव चव्हाण यांची टीका
नांदेड : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यामुळे जनतेशी निगडित [...]

दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन हिंसक; पोलिसांवर हल्ला, इंटरनेट सेवा बंद, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चाचा प्रयत्न
नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच [...]
नीट, राम मंदिर देणगी प्रकरणावरून संसदेत गोंधळ
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका गैरव्यव [...]
विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव बोंढारकर
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ [...]
नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी
मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील तीन दिवसांत चौकशी करण्या [...]
आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका
मुंबई : परिवहन खात्यातील अर्थात आरटीओतील कथित गैरव्यवहारांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा [...]
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी ठराव घ्या; लाखो ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील
फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांचे राज्य सरकारला आवाहनराज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्य [...]
राज्यातील 20 टक्के गावांत अद्याप स्मशानभूमीच नाहीस्मशानभूमी असल्याचा दाखल्यानंतरच मिळणार निधी : ग्रामविकास विभागाची भूमिका
मुंबई : ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. राज्यातील [...]
शेतकर्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!- लिंबागणेश येथे बॅनरबाजीसरसकट कर्जमुक्ती, 2025 चा पिकविमा, शेतकरी अनुदान व अन्य प्रलंबित मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी; डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफी, 2025 चार पिकविमा, घोषित थकीत अनुदान,विविध प्रलंबित प्रश्न [...]
