Tag: पालकमंत्री
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]
राजर्षी शाहू महाराजांची भूमिका आजही प्रेरणादायी : पालकमंत्री राठोड
यवतमाळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी छत [...]
समतेचा जागर करत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. [...]
जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र
नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सध्या निधीअभावी सत्ताधारी नगरसेवकांची अक्षरशः कोंडी झाली असून विकासकामांसाठी पैसा मिळविण्यासाठी आता पालकमंत्र्यांच्या [...]

कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
कुंडलवाडी : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ओबीसी विकास, दुग्धविकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी 30 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याचा दौर [...]

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा
नांदेड : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल साव [...]
भाजपच्या ‘रामराज्यात’ तरोडा, सांगवी अवैध धंदे व विजेचा लपंडाव यामुळे बेजार; स्वतःच्याच मंडळ अध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर
नांदेड : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सुशासन, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेचे दावे सातत्याने केले जात असताना, नांदेड शहरातील तरोडा , [...]
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक
नांदेड : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत असताना, वाढते गुन्हे, अवैध धंद्यांचे जाळे, शहरातील असुरक्षिततेची भावना आणि पोलिसांबाबत वाढ [...]
साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रीमंडळाची मान्यता; चार वर्षांत पूर्ण होणार काम; 1 हजार 234 कोटींचा निधी
अहिल्यानगर : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली. 1 [...]
9 / 9 POSTS
