Tag: ग्रामीण भाग

राष्ट्रीय महामार्गावरील उमरा ते मेट कडे जाणारा रस्ता बंदवर्षभरापूर्वी बांधण्यात आलेला पूल पुराच्या पाण्याने तुटला वाहतूक बंद
माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणारा रस्त्यावर एकमेव असलेल्या पूलाचे बांधकाम व्यवस्थित झालेले नस [...]

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 186.90 कोटी रुपये सीएसआर निधी मिळाला. मात्र, बीड (31.41 कोटी), धाराशिव (38.40 कोटी), परभणी (20.95 कोटी), [...]
राज्यात सीएसआर निधीच्या वाटपात प्रादेशिक असमतोलतब्बल 8 हजार 630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत
मुंबई : समाजहिताचे उपक्रम राबवून वंचित, ग्रामीण आणि मागास भागांचा विकास घडवून आणणे हा सीएसआर निधीचा मूलभूत उद्देश असला, तरी महाराष्ट्रातील आर्थिक [...]

हलक्या पावसाच्या सरींनी बळीराजाला दिलासा
चासनळी : यंदा उन्हाळ्यातील विक्रमी तापमान आणि अल् निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब तसेच सुरुवातीला झालेल्या अल्प पावसामुळे खरिप हं [...]
पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार& [...]
लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमकमहावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
संगमनेर: संगमनेरमध्ये मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमच्या नावाखाली सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा केला जातो. याम [...]
शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालका [...]

झाडावर दिसली आकृती आणि लगेच उभारली दानपेटी; उत्तर प्रदेशातील सांभलमध्ये ‘देऊळ’ चित्रपटासारखा प्रकार!
https://youtu.be/wf_9THv_WVI
[...]
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी
गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यभरा [...]
आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
दिसपूर : आसाममधील अनेक भागांमध्ये पुराचा कहर वाढत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याश [...]
