Tag: कृषी बातम्या

लातूरमध्ये वीज पडून बैल दगावल्याने पतीसोबत पत्नीने ओढला नांगर
https://youtu.be/u9eKGYfh35Q
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आ [...]
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, ऊस उत्पादकांची थकीत बिले तातडीने अदा करावीत तसेच कृषी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या [...]
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आ [...]

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
श्रीगोंदा/कर्जत : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळध [...]
देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली : पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन व गॅसपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचा दावा कें [...]
वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान
नेवासा : हिवरे परिसरात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आह [...]
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
शेतकर्यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
