Tag: खरीप हंगाम

ढगाळ वातावरणामुळे पिकात गवत; तणनाशक फवारणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
देवळाली प्रवरा :खरीप हंगामातील पेरणी होऊन सुमारे २० दिवस उलटले असून, सततचे ढगाळ वातावरण आणि दररोज पडणाऱ्या हलक्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी व मका [...]
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा : सोनवणे
कोपरगाव : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, सोयाबी [...]
29 ते 31 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणार्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याच [...]
अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
अकोले : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्यानंतर ग्राहक पंचायत, महाराष्ट्रच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्या [...]
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण
मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]

हलक्या पावसाच्या सरींनी बळीराजाला दिलासा
चासनळी : यंदा उन्हाळ्यातील विक्रमी तापमान आणि अल् निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब तसेच सुरुवातीला झालेल्या अल्प पावसामुळे खरिप हं [...]

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील [...]
