Homeताज्या बातम्या

शेतकऱ्यांवर ओढावलं विचित्र संकट

शिराळा गावातील जवळपास अकरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.

परभणी प्रतिनिधी; जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या  संकटातून शेतकरी सावरत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालतल्यामुळे खरिप पिकाचा हातातों

अम्मा असोसिएशनची शाश्‍वत कृषी विकासात मोठी झेप; अध्यक्ष डॉ. वाघचौरे आणि सचिव डॉ. धारणकर यांचा पुढाकार
पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात
माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

परभणी प्रतिनिधी; जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या  संकटातून शेतकरी सावरत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालतल्यामुळे खरिप पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजावरील संकटात काही कमी होत असतानाच आता पुन्हा शेतकऱ्यांवर वेगळं विचित्र संकट आलं आह़े. परभणी(parbhani) मधील सेलु तालुक्यातील शिराळा या गावामधील एका शेतकऱ्यावर विचित्र आणि तितकेच भयानक संकट आलं आहे. शेतकऱ्याच्या बैलांची जीभ रात्रीत रक्तस्राव होत गळून पडल्याच्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिराळा गावातील जवळपास अकरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.

COMMENTS