Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘चार रुपयांसाठी राबायचं का?’ जालन्यात हतबल शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले टोमॅटो

महाराष्ट्रातील जालना येथील शेतकरी टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीमुळे संतप्त झाले आहे. आपला खर्च वसूल होऊ न शकल्याने, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) मागणी करत २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे.

कांदा उत्पादकांसाठी ठोस धोरण निश्चित करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
केंद्रसरकारकडून रॉकेल वाटपास मंजुरी
अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

महाराष्ट्रातील जालना येथील शेतकरी टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीमुळे संतप्त झाले आहे. आपला खर्च वसूल होऊ न शकल्याने, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) मागणी करत २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे.

COMMENTS