Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘चार रुपयांसाठी राबायचं का?’ जालन्यात हतबल शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले टोमॅटो

महाराष्ट्रातील जालना येथील शेतकरी टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीमुळे संतप्त झाले आहे. आपला खर्च वसूल होऊ न शकल्याने, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) मागणी करत २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे.

केंद्रसरकारकडून रॉकेल वाटपास मंजुरी
राघोबादादावाडा संवर्धनासाठी साडेतीन कोटींचा निधी
राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाजकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रातील जालना येथील शेतकरी टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीमुळे संतप्त झाले आहे. आपला खर्च वसूल होऊ न शकल्याने, शेतकऱ्यांनी सरकारकडे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) मागणी करत २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहे.

COMMENTS