बुलढाणा जिल्ह्यातून एका वृद्ध शेतकऱ्याच्या हक्काच्या लढाईची अत्यंत वेदनादायी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल तीन पिढ्यांपासून कसत असलेली जमीन काही भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकावल्याचा आरोप करत, संग्रामपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून बुलढाण्यात आमरण उपोषणाला बसले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातून एका वृद्ध शेतकऱ्याच्या हक्काच्या लढाईची अत्यंत वेदनादायी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल तीन पिढ्यांपासून कसत असलेली जमीन काही भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकावल्याचा आरोप करत, संग्रामपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून बुलढाण्यात आमरण उपोषणाला बसले आहेत.

COMMENTS