Homeताज्या बातम्या

खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर,आमच्या या शहरामध्ये लोक सुज्ञान झालेले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा मोठ्या प्रमाणा

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
दामिनी पथकाने दिली असभ्य वर्तन करणाऱ्या मुला-मुलींना समज
औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर,आमच्या या शहरामध्ये लोक सुज्ञान झालेले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात समजदार पोग्रेशीव झालेला आहे या ठिकाणी निवडून आलेले खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या त्यांच्या बाजूला कोणीच नाही आहे  त्यांनी कॅडल मार्च काढला आणि वातावरण खराब करण्याचे राजकारण करत आहे. अनेक वर्षापासून निर्णय झालेला आहे परंतु मुद्दामच त्याठिकाणी भांडण करायचं वातावरण खराब करायचं आणि दुसरे मुस्लिम समुदाय त्यांच्या बाजूने नाही ते कसे आपल्याकडे वळवायचे हे राजकारण इम्तियाज जलील करत असल्याची प्रतिक्रिया खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

COMMENTS